मुंबईचे रक्षण की लांगूलचालन? – मुंबईला 'मिनी-पाकिस्तान' होण्यापासून वाचवा!
Videos"मुंबईकरांनो, आता वेळ आली आहे आरपारच्या लढाईची! आपल्या डोळ्यांदेखत आपल्या स्वप्नांच्या मुंबईचा चेहरा बदलला जातोय, हे आपण शांतपणे बघत राहणार का? ज्या शिवसेनेला आपण आपले मानले, त्याच सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी एका विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन केले आणि परिणामी आज मुंबईच्या गल्लोगल्लीत अनधिकृत वस्त्यांचे पेव फुटले आहे. धर्मांधांच्या वाढत्या संख्येमुळे आज हिंदू आपल्याच शहरात अल्पसंख्याक होत आहेत. आझाद मैदानावर 'अमर जवान ज्योती'चा अवमान करणारी ती पिलावळ विसरलात का? 'लव्ह-जिहाद' आणि टिपू सुलतानाच्या नावाचे उदात्तीकरण करून आपली संस्कृती मिटवण्याचा हा कट आहे. या विरोधकांचा बुरखा फाडा आणि ओळखा की कोण आपल्या पाठीशी उभे आहे आणि कोण पाठीत खंजीर खुपसते आहे. मुंबईला 'मिनी-पाकिस्तान' होण्यापासून वाचवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि भगव्याचा मान राखण्यासाठी आता पेटून उठा! केवळ 'भारतीय जनता पक्ष'च या संकटातून मुंबईला बाहेर काढू शकतो. 'चला.. एकत्र येऊ या आणि मुंबईच्या रक्षणासाठी भाजपला साथ देऊ या!'" BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching